Mahabreaking

🔴 BREAKING
As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास

Electricity distribution company’s:वीज वितरण कंपनीचा निष्काळजीपणा! लाकडावर थेट वायर जोडून दिला विद्युत प्रवाह

Electricity distribution company’s:डोणगाव परिसरात वीज वितरण कंपनीच्या निष्काळजी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या जिवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. कऱ्हाळवाडी शिवारातील एका रोहित्रावर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी योग्य फ्युज न बसविता थेट लाकडावरून विद्युत प्रवाह घेऊन डायरेक्ट कनेक्शन जोडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Electricity distribution company's
शेतकऱ्यांच्या जिवाशी सुरू खेळ ; कऱ्हाळवाडी शिवारातील प्रकार

डोणगाव : डोणगाव परिसरात वीज वितरण कंपनीच्या निष्काळजी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या जिवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. कऱ्हाळवाडी शिवारातील एका रोहित्रावर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी योग्य फ्युज न बसविता थेट लाकडावरून विद्युत प्रवाह घेऊन डायरेक्ट कनेक्शन जोडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
सदर फ्युज डब्बा हा लोखंडी असल्याने एखाद्या शेतकऱ्याला किंवा जनावराला वीजेचा धक्का बसण्याची पूर्ण शक्यता आहे. अशा प्रकारची बेफिकीरी कोणत्याही क्षणी मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकते, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या धोकादायक पद्धतीने काम करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करून संबंधित रोहित्रावर त्वरित फ्युज बसवावा, अशी मागणी शेतकरी गोपाल पोधाडे यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ही बाब तातडीने दुरुस्त करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top